पुणे,मुंबई येथून आलेल्यांची माहीती नागरीकांनी लपवु नये,तसेच या कामी स्थानीक नगरसेवकांनी मदत करावी -राजेश डांगे

सर्व नागरीकांना वीनंती करण्यात येते की पुणे,मुंबई, आदी,बाहेरुन आलेल्या सर्व व्यक्तींची माहीती शासनाला आपण  स्वता होवून आरोग्य विभागास कळवावे.
      प्रशासना कडून श्रीगोन्दा शहरात बाहेर गांव वरुण आलेल्या नागरिकांची घरी जाउन माहिती घेत आहे,त्यांना खरी माहिती द्यावी,कही जन आपल्या घरी पुणे ,मुंबई, बाहेर गावहुन आलेले नातेवाईकांची माहिती प्रशसनास न देता ती लपून ठेवत असल्याचे समोर आले आहे,
       बाहेर गावाहुन आलेल्या चे  शासन फक्त आपले स्की्नींग करुन 14 दीवसाचा घरात बसण्याचा सल्ला देते बाकी काही नाही.
        कदाचीत एखादा पॉझीटीव्ह रुंग्न असेल तर त्या मुळे तुमच्या संपूर्ण  कुंटुबीयासह सर्व गावाला धोका नीर्माण होऊ शकतो. सामाजीक भावनेतून आपण भान राखुन प्रशासनास सहकार्य करावे,
       तसेच प्रत्येक  प्रभागातिल नगरसेवकांनी ही या कामी पुढाकार घ्यावा.व कठोर पावले उचलावी.मतदार नाराज होईल याची काळजी करु नये.मतदारच वाचला नाही तर आपण काय करनार नगरसेवकांनी नीदान ऐवढ तरी काम करावे ही कळकळीची,मनपुर्वक वीनंती.नगरसेवकांनो आता खरी गरज आहे जनतेला तुमची.


Popular posts
कोरोना संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांची 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून उत्तरे प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा
Image
पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत सोमवारी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते निवेदन देणार
मोदींचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ - सत्यजीत तांबे
Image
राज्यपाल नियुक्त विधानसभेसाठी मुस्लिम समाजाला संधी द्यावी ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पहेलवान
Image
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी जिल्हावासियांशी साधणार फेसबुकवर संवाद कोरोना संदर्भातील नागरिकांच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे